#धर्मेंद्र_प्रधान_इस्तीफा_दो!

काल जंतर-मंतरवर हजारो विद्यार्थी आणि युवक NEET पेपर लीक, CBSE गोंधळ आणि शिक्षण व्यवस्थेतील लाचारपणाविरुद्ध मोर्चा काढून ओरडले.

पण मुख्य प्रवाहातील टीव्ही चॅनेल्स? पूर्ण शांतता.एक मिनिटही बातमी नाही.

हे गोदी मीडिया आहे.सरकारचे गुन्हे दाखवायचे नाहीत, जनतेचा राग दाखवायचा नाहीत. फक्त TRP आणि सत्तेची चाट लागलेली मीडिया.

जेव्हा विद्यार्थ्यांचे भवितव्य बळी जात आहे, तेव्हा तुम्ही सगळे मुकं का?

NEET लीक, परीक्षा घोटाळे, बेरोजगारी… आणि माध्यमे फक्त “विकास” च्या गोष्टी सांगतात.

आम्ही पाहतोय.

आम्ही विसरत नाही.

– कॉम्रेड प्रदीप रंगप्पा मरेड्डी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *